भाजप सरकार हे भांडवलशाही धोरण राबवून महावितरणमध्ये गोरगरीब, शेतकरी, कष्टकऱ्यांचे नुकसान होईल अशा पद्धतीने व्यूहनिती आखत असल्याचा आरोप माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केला आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-05-25 18:51:30